शक्तिपीठ महामार्ग – खर्चात १९ हजार कोटीची वाढ!

नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन बदलून सातारा जिल्ह्यातील काही तालुक्या जोडून घेण्याचा उद्योग नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. परिणामी महामार्गाचे अंतर फारसे कमी…

मराठी भाषेचेकाय होणार…?

मराठीसह सर्वच प्रादेशिक भाषा पहिलीपासून शिकतानाच हिंदी देखील शिकली पाहिजे, असा आग्रह केंद्र सरकार करीत आहे. या सक्तीच्या विरोधात प्रादेशिक भाषांसाठी काम करणाऱ्या लेखक, पत्रकार,…

भारतीय शेतीला संकटांचे बांध…!

शेतकऱ्यांना पीक उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालातच नोंदवण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थमंत्री आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या दोन्ही…

महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीचा आता तरी आराखडा बनवा…!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर हवाई वाहतुकीच्या सुरक्षा संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशभरात ४९७ विमानतळे आहेत. पण ती सर्वच सुरक्षित आहेत.…

राजकारण जिंकले, महाराष्ट्र हरला..!

सर्वच राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केला. पूर्वी देखील केला जात होता. पण भाजपने या निवडणुकीत केलेला वारेमाप पैशाचा वापर हा राजकीय सभ्यता उधळून लावणार होता.…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


अभिलेख (Archives)