महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणमेलेल्या नद्या जिवंत करण्याचा नवा उद्योग..!
‘बाईल गेली अन् झोपा केला’ या म्हणीचा अपभ्रंश बैल गेला नि झोपा केला, असा झाला आहे. लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर आपल्या बायकोला दाखविलेली स्वप्ने वेळीच पूर्ण…
आधी जनगणना आणि नंतर मतदारसंघ फेररचना!
भारतीय राज्यघटनेतील कलम ८२ नुसार एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या तत्वाला अनुसरून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. याचाच दुसरा अर्थ असा की…
कोल्हापुरात अजितदादा पवार यांचा पुतळा का उभा करायचा?
कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहराने अजितदादा पवार यांचा आदर्श घ्यावा, असे कोणते गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते ? किंवा त्यांच्याविषयी कोल्हापूरकरांनी कृतज्ञता व्यक्त करावी, असे कोणते काम…
बदललेल्या हवामानात आंब्याची गळती!
दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे त्यांनी गेल्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी खात्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालातील…
भाजपचा अखेरचा समाजवादी वाटाड्या – नितीशकुमार
भारतीय समाज आणि संस्कृतीची ज्यांना ओळखच नाही. ओळख नसल्याने त्या गावाला जाण्याचा मार्ग सापडत नाही. अशा अज्ञात मार्गाने जाणाऱ्यांना वाटाड्यांची खूप गरज भासते. त्याच्या मदतीने…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.



