कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का..?

राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज मागील सात वर्षात तीन वेळा माफ केले आणि पुन्हा पुढील महिन्यात चौथ्यांदा कर्जमाफी करण्याची तयारी झाली आहे. अशा प्रकारे वारंवार…

शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान!

शक्तिपीठ महामार्गामध्ये येणाऱ्या बारा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे होणार आहे आणि हा महामार्ग ज्या पद्धतीने निश्चित करण्यात आलेला आहे. त्या परिसरातील वाहतुकीसाठी आवश्यक देखील…

तमिळनाडूचे ‘विजयी’ विडंबन!

केवळ दोन वर्षांपूर्वी एका चित्रपट अभिनेत्याने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्याची सत्ता हस्तगत करणे करता येणे हे राजकारणाचे विडंबन नव्हे तर काय…?…

दुसऱ्या महाराष्ट्राचे काय करायचे ?

आपला महाराष्ट्र 66 वर्षांचा झाला. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न काहींनी केला…

‘हुतात्मा पॅटर्न’चे तुम्ही मालक आहात का..?

नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि गैर व्यवहार चालतात. त्याच वाटेने…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


अभिलेख (Archives)